Thursday, August 19, 2010

राजा परांजपे

राजा परांजपे   (२४ एप्रिल १९१० ते ०९ फेब्रुवारी १९७९)
कोणतेही हिरोला साजेसे रूप ,रंग नसताना केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीत स्वताचे स्थान निर्माण केले . राजा परांजपे यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती तसेच दिग्दर्शन देखिल केले . आपल्या नविन चेहरे मराठीत आणले. जगाच्या पाठीवर , लाखाची गोष्ट हे त्यांचे चित्रपट गाजले. पाठलाग ह्या त्यांच्या चित्रपटावर हिंदीत मेरा साया हा चित्रपट निघाला . प्रसिद्द लेखक ग.दी . माडगुलकर ह्यांच्या कथा , गीते आणि परांजपे यांचे दिग्दर्शन हे समीकरण अतिशय यशस्वी ठरले होते .         

No comments:

Post a Comment